भारतीय महिला पैशाच्या व्यवस्थापनात म्हणजेच मनी मॅनेजमेंटमध्ये तरबेज असतात. भारतातील बहुतेक महिला अशा आहेत की त्या नोकरी न करता आपले घर अगदी व्यवस्थित सांभाळतात. शहर असो वा ग्रामीण भाग, तिथे वावरणारी प्रत्येक महिला आपला घरेलू व्यवहार......
ज्या लोकांना असे वाटते, की त्यांचे उत्पन्न खूप कमी आहे किंवा त्यांना पैसे वाचवणे व गुंतवणे शक्य नाही, त्यांनी आपला प्राधान्यक्रम बदलून त्याचे फायदे अनुभवावेत. एकदा फायदा होत असल्याचे काही महिन्यांनी लक्षात आले, की आपोआप हा प्राधान्यक्रम पाळण्याकडे कल वाढेल.......
G 50 , Ecstasy Business Park,
near City Of Joy, JSD Road,
Mulund West, Mumbai-400080